महाराष्ट्र
-
“शेतीसाठी लढा देणाऱ्या हातांना उंडरगावचा मानाचा मुजरा!”
लोहारा : प्रतिनिधी लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप 2024 च्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या 86 कोटी 43 लाख रुपयांचे अनुदान…
Read More » -
लोहारा-उमरगा तालुक्याच्या ७९ हजार शेतकऱ्यांना ८६ कोटींचा दिलासा; अनिल जगताप यांच्या पाठपुराव्याला यश
लोहारा/उमरगा : खरीप हंगाम 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील लोहारा व उमरगा तालुक्यातील ७९ हजार ८८० शेतकऱ्यांना…
Read More » -
“एक वृक्ष, आईच्या नावाने!” — एकोंडी गावात हरित धाराशिव अभियानांतर्गत 12,000 रोपांची भव्य लागवड
लोहारा : धाराशिव जिल्ह्यातील ‘हरित धाराशिव अभियान 2025’ अंतर्गत “एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत एकोंडी (लो) गावठाणच्या 40 आर…
Read More » -
ऊर्जा प्रकल्पांच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; लोहारा, उमरगा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!
धाराशिव: लोहारा आणि उमरगा तालुक्यांमध्ये पवनचक्की व सौर ऊर्जा प्रकल्पांमार्फत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…
Read More » -
धाराशिव जिल्ह्यात 75 हजार शेतकऱ्यांना काढणीपश्चात कव्हर अंतर्गत 55 कोटींची नुकसानभरपाई – विमा अभ्यासक अनिल जगताप
धाराशिव : खरीप हंगाम 2024 अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील 75,677 शेतकऱ्यांना काढणी पश्चात कव्हर अंतर्गत 55 कोटी 16 लाख रुपयांची पीक…
Read More » -
गुरुपौर्णिमेनिमित्त जेवळी मठात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; महास्वामीजींच्या सानिध्यात होणार भक्तीमय उत्सव
जेवळी, ( ता. लोहारा ) : जेवळी (ता. लोहारा) येथील श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवारी (ता. १०) विविध…
Read More » -
मुख्यमंत्र्यांकडून शेतकरी तुकाराम बिराजदार प्रकरणाची दखल; अनिल जगताप यांच्या पाठपुराव्याला यश
धाराशिव (प्रतिनिधी) : लोहारा तालुक्यातील होळी येथील शेतकरी तुकाराम बिराजदार यांच्या जमिनीवर मोबदला न देता उभारण्यात आलेल्या सौर व पवन…
Read More » -
सौर-पवन कंपन्यांची शेतकऱ्यांवर दडपशाही? अनिल जगतापांनी दिला लढ्याचा इशारा
धाराशिव | प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात झपाट्याने विस्तारणाऱ्या सौर व पवन ऊर्जा प्रकल्पांच्या सावलीत आता शेतकऱ्यांवरच अन्याय सुरू असल्याची धक्कादायक बाब…
Read More » -
नवीन पिक विमा योजना म्हणजे ‘धुळफेक’ – विमा अभ्यासक अनिल जगताप यांची टीका
धाराशिव : राज्य सरकारने नुकतीच घोषित केलेली सुधारित पिक विमा योजना शेतकऱ्यांना भ्रमित करणारी व त्यांच्या डोळ्यात धुळफेक करणारी असल्याचा…
Read More » -
स्पर्श ग्रामीण रुग्णालय, सास्तूर — ‘कायाकल्प’ आणि ‘इको-फ्रेंडली’ दोन्ही पुरस्कारांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक
लोहारा ( जि. धाराशिव) : ग्रामीण आरोग्यसेवेतील नवकल्पना व सातत्यपूर्ण गुणवत्तेमुळे स्पर्श ग्रामीण रुग्णालय, सास्तूरने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.…
Read More »