लोहारा तालुक्यात दुष्काळ जाहीर करा शिवसेनेची मागणी

लोहारा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लोहारा तालुक्याच्या वतीने लोहारा तालुक्यात दुष्काळ जाहिर करुण शेतकर्याना मदत देण्याची मागणी
लोहारा तालुक्याची अर्थव्यवस्था ही जवळपास शेतकरी वर्गावरच अवलंबुन आहे.लोहारा तालुक्यात गेली २५ ते ३० दिवसांपासुन पावसाने खंड दिला आहे.यावर्षी मान्सुन उशीरा आला त्यामुळे पेरण्याही उशिरा झाल्या.पन पेरण्या झाल्यानंरत पावसाने पुन्हा एखदा खंड दिला.त्यामुळे शेतकर्यानी पेरलेले बियाणे,खत तसेच शेतात केलेली मेहणत वाया गेली आहे.यासह पशुसांठी चार्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.त्यामुळे शेतकरी दु:खी व कष्ठी होऊन आर्थीक विवंचणेत सापडला आहे.
यामुळे शासनाने लोहारा तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकर्याना तात्काळ ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी,२१ दिवस पावसाने खंड दिल्यास पिकविमा कंपनीने २५% अग्रीम रक्कम द्यावि लागते तिही मदत देण्यात यावी,कांद्यावरील जाचक असणारे ४०% निर्यात शुल्क कमी करावे,शेतकर्याना संपुर्ण कर्जमाफी करावी,शेतीसाठी सगल १२ तास उच्च दाबाने दिवसा लाईट द्यावी,शेतकर्याचे संपुर्ण लाईटबिल माफ करण्यात यावे तसेच पशुधनाची मोजणी करुन पशुधनासाठी मोफत चारा उपलब्ध करुन देण्यात यावा या मागणीसाठी लोहारा तहसिलदार यांना निवदेन देण्यात आले.यावेळी मा.एम.जी.जाधव साहेब यांनी निवेदन स्विकारले.
यावेळी शिवसेना जिल्हासंघटक दिपक जवळगे, शिवसेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार,शिवसेना शहरप्रमुख सलिम शेख,राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते राजेंद्र कदम,विरपक्ष स्वामी,शिवदुत महेबुब गंवडी,मार्डीचे सरपंच श्रीमंत पाटिल,रेबेचिंचोलीचे उपसरपंच पवन मोरे,नितिन सुर्यवंशी,हाराळीचे उपसरपंच दत्तात्रय पाटिल,युवासेना शहरप्रमुख दिनेश गरड,शाखाप्रमुख दत्ता पाटिल,महेश चपळे,बळीराम गोरे,अनिल मोरे,श्रीकांत कांबळे,चेतन गोरे,कुलदिप बडुरे,रघुवीर घोडके,आकाश जावळे,काशिनाथ गोरे,शहबाज सय्यद,आनंद रोडगे, किशोर भालेराव, पद्माकर गुळवे, हनुमंत माळी , लक्ष्मण सूर्यवंशी, मारुती फुलसुंदर, राजेंद्र कदम, संजय कोठार, पळसे राजेंद्र, शिरसाट जे डी , हनुमंत मोगळे, आकाश जाधव,शुभम साळुंखे, काकासाहेब मुळे ,कमलाकर बिराजदार, राजेंद्र सूर्यवंशी ,अनंत घोडके ,हनुमंत बनसोडे, बिबीशन नरगळे ,सुरेंद्र जाधव ,दिनकर नरगळे ,विशाल बडुरे,बापूसाहेब ढोणे, राशीद फकीर ,संतोष जावळे, दत्तात्रय पाटील, पुरुषोत्तम सितापुरे, रविंद्र भोंडवे, राजकुमार मोरे, पांडुरंग कुंभार, अप्पू स्वामी, लक्ष्मण डिग्गीकर ,नागनाथ मदने, नागेश थोरात, रामराव चव्हाण ,रमेश जाधव ,सतीश राठोड, रघुनाथ राठोड यासह शिवसैनिक,युवासैनिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.