धाराशिव

पवनचक्की कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांची युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्याकडे धाव

लोहारा ( जि. धाराशिव ) : लोहारा तालुक्यात पवनचक्क्या कंपन्या शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत. व प्रशासन दखल घेत नाही. व दखल घेतली तर कंपन्यांना झुकते माप देऊन शेतकर्‍यावर अन्याय करत असल्याचे व आपल्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने गेल्या दोन वर्षापासून अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. आम्हालाही न्याय मिळवून द्या म्हणून युवराज संभाजी राजे छत्रपती यांना लोहारा तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी निवेदन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!