दुष्काळ परीस्थितीमुळे माझ्या वाढदिवसानिमित्त कसलाही कार्यक्रम होणार नाही – राहुल (दादा) पाटील सास्तुरकर

लोहारा (जि.धाराशिव ) : धाराशिव जिल्हा आणि त्यातल्या त्यात लोहरा तालुक्याला दुष्काळाच्या भयंकर झळा जाणवत आहेत.शेतकरी , शेतमजुर, व्यापारी, सामान्य जनतेला याचा सामना करावा लागत असल्यामुळे माझ्या वाढदिवसानिमित्त कसलाही कार्यक्रम होणार नाही.अथवा कोणीही त्याचे आयोजन करू नये.कोणीही भेटवस्तू ,हार-तुरे, शाल- श्रीफळ, मिठाई आणु नये.आपल्या शब्द सुमनांच्या शुभेच्छाचा स्वीकार केला जाईल.
आपलाच राहुल (दादा) पाटील सास्तुरकर